सिंधुदुर्ग दि १२(जिमाका) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दुर्दैवी घटनेत बळीराजाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला नियमानुसार मदत दिली जाते. या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शिवडाव येथील कृष्णा राजाराम करंगुटकर या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने, शेर्पे येथील तुषार शेलार यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याने तसेच करंजे येथील मंगेश बोभाटे यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसास मंजुरी पत्र देण्यात आले.
ताज्या बातम्या
राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु
Team DGIPR - 0
मुंबई, दि १६ : १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे,...
आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गणवत्तापूर्वक व दर्जेदार शिक्षणासाठी कटिबद्ध – मंत्री प्रा.डॉ. अशोक वुईके
Team DGIPR - 0
नाशिक, दि. १३ (जिमाका): राज्यात एकूण ४९७ शासकीय आश्रमशाळा आणि ५५४ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. तेथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात...
“मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या!”– पालकमंत्री गुलाबराव पाटील
Team DGIPR - 0
▪️पुष्पवृष्टी, स्वागतगीत, पुस्तके-वह्या व दप्तरांचे वाटप
▪️इयत्ता पहिलीच्या वर्गाच्या उद्घटनाने पहिला दिवस स्मरणीय
जळगाव दि. १६ (जिमाका): "माझ्यासह माझी मुलेही याच शाळेत शिकलेली आहेत, हे सांगताना...
२२ जुलै ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ म्हणून साजरा होणार
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १६: राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२ जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी...
रायगड जिल्ह्यास पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १६: भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार २४ तासाकरिता रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट,...